- Advertisement -
देशात कोरोनाचे संकट अधिकच गडद झाले आहे. त्यात मृत्यूची आकडेवारीही दिवसागणिक वाढत आहे. यामध्ये अनेक कुटुंबाची कुटुंब उद्धवस्त होत आहेत. तर अनेक पालकांचा कोरोनामुळे जीव गेल्याने बरेच मुलं अनाथ झाली आहेत. अशा अनाथ मुलांची जबाबदारी घेण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दर महिना पाच हजार पेन्शन देण्याची घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली आहे. त्याचबरोबर मुलांची मोफत शिक्षणाचीही जबाबदारी सरकार उचलणार आहे.
- Advertisement -