- Advertisement -
महा विकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते भाजप नेत्यांच्या हल्ल्यामुळे हैराण झालेले असल्याने ते पातळी सोडून सूड घेण्याच्या कामाला लागलेले आहेत, अशी टीका करत भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले, महाराष्ट्राची जनता अशा नेत्यांचा योग्य पद्धतीने समाचार घेईल.
- Advertisement -