- Advertisement -
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील गावांसाठी आरोग्य योजनेतून ५४ कोटींचा निधी जाहीर केला आहे. मात्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा निधी रोखणार असल्याचं जाहीर केलं. यावेळी आमदार गुलाबराव पाटील यांनी कर्नाटक सरकारविरोधात कठोर भूमिका घेत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं पाटलांनी म्हटलं आहे.
- Advertisement -