- Advertisement -
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे एका व्यासंगी नेतृत्वाला देश मुकला असला, तरी ते अजूनही अस्तित्वात आहेत याचाच प्रत्यय ‘ठाकरे’ सिनेमात येणार आहे. आणि तोही ‘या’ आवाजामुळे!
- Advertisement -