- Advertisement -
कोकणातील महाड चिपळूण या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने जवळपास २५ हजार कुटुंबियांना मदत पाठवण्यात येत आहे. यात प्रामुख्याने तांदूळ, डाळ, साखर, तेल इत्यादी खाद्यपदार्थांचा समावेश असून २५ हजार ब्लॅंकेट,साड्या, टॉवेल इत्यादींसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
- Advertisement -