- Advertisement -
हैदराबाद जळीतकांडानंतर बलात्कारी नराधमांना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने ‘दिशा’ कायदा तयार केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील राज्यात दिशा कायदा आणण्याचा निर्णय जाहीर केला असून त्याचं स्वरूप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
- Advertisement -