Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांचे अवतार कार्य कसे संपवले?

प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांचे अवतार कार्य कसे संपवले?

Related Story

- Advertisement -

एका कथेनुसार, देवी सीतेने आपली मुलं लव आणि कुश यांना श्रीरामांच्या स्वाधीन केले. अशातच त्या धरती मातेसोबत जमिनीत सामावल्या आणि आपले अवतारकार्य संपवले. सीतेच्या जाण्याने भगवान श्रीराम इतके दुःखी झाले की, त्यांनी यमराजाची संमती घेऊन शरयू नदीत जलसमाधी घेत आपले अवतारकार्य संपवले.

- Advertisement -