- Advertisement -
नेहमीच्या वापरात असणारी पाण्याची बाटली नेहमी स्वच्छ असावी. मात्र कालांतराने बाटली खराब होण्यास तसेच त्यात दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. काही सोप्या टीप्स वापरून तुम्ही या बाटल्या जंतूविरहीत आणि चमकदार करू शकता.
- Advertisement -