- Advertisement -
हिमालयात पश्चिमेकडून वाहणार्या वार्यांमुळे चक्रवात निर्माण झाले आहे. त्याचसोबत महिनाभर आधीच बर्फवृष्टीही सुरू झाली आहे. यामुळे उत्तर भारतासह महाराष्ट्रातही अचानक थंडीची लाट आली आहे. पाऊस परत फिरताच अचानक थंडी वाढल्याने आजारपणात मोठी वाढ झाली. याबाबत आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य विक्रांत जाधव यांच्याशी माय महानगरने साधलेला विशेष संवाद.
- Advertisement -