- Advertisement -
बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना विस्कळीत होती. शिवसेनेच्या शाखांची माहिती मातोश्रीला नसायची. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यामध्ये सुसुत्रता आणण्यास सुरुवात केली आणि शिवसेनेला कॉर्पोरेटीकरण आणण्यास सुरुवात केली, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी केले आहे.
- Advertisement -