- Advertisement -
राज ठाकरे यांच्याविरोधात बोलणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफी नाही, हे स्पष्ट करत राजसाहेबांविरोधात बोलल्यास माझ्या भावालाही सोडणार नाही, असा खुलासा अविनाश जाधव यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयावर पहिला दगड मारणारा मी होतो. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्याशी कोणतीही जवळीक नसून त्यांच्याशी केवळ अनेक विषय घेऊन मी चर्चेसाठी जात असतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
- Advertisement -