- Advertisement -
नाटकादरम्यान अनेक प्रेक्षकांचे मोबाईल सतत वाजत असतात. त्यामुळे उपस्थित उतर प्रेक्षकांची आणि कलाकारांची एकाग्रता भंग होते. अनेकवेळा कलाकारांना नाटकातील संवाद म्हणताना अडथळा निर्माण होतो. या विरोधात अभिनेता सुबोध भावेने देखील आवाज उठवला आहे.
- Advertisement -