- Advertisement -
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे धाराशीव नामांतर प्रस्तावाला केंद्राकडून मंजूरी मिळाल्यानंतर राज्यात सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराला विरोध करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
- Advertisement -