- Advertisement -
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यातील शहरी भागातील कोरोना आटोक्यात आला तरी देखील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे.
- Advertisement -