- Advertisement -
स्नुपिंग प्रकरणात व्हॉट्सअॅप हॅक करून लोकांची माहिती चोरली जात आहे. भारतात सुद्धा असे गंभीर प्रकार घडत आहेत. यापूर्वी फेसबुकच्या बाबतीत सुद्धा असा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे, महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करणे गरजेचे असल्यामुळे सरकारने एसआयटी स्थापन करावी आणि सर्व प्रकरणाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
- Advertisement -