- Advertisement -
प्रत्येक महिलेसाठी मासिक पाळी महत्वाची असते. मातृत्वासाठी मासिक पाळीचे हे चक्र नियमित असणे गरजेचे आहे. मात्र बऱ्याच जणींना मासिक पाळी नियमित येत नाही. यामागचे नेमके कारण काय यावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर निवेदिता पवार यांनी दिलेली महत्वपूर्ण माहिती.
- Advertisement -