घरव्हिडिओमंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा झाली?; जयंत पाटील यांची माहिती

मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा झाली?; जयंत पाटील यांची माहिती

Related Story

- Advertisement -

तीन वेगवेगळ्या पक्षाचे विचारधारेचे पक्ष एकत्र आले. सर्वांनी एकत्रितरित्या सरकार चालवलं. सर्व सहकाऱ्यांना, मुख्य सचिवांना इतर अधिकाऱ्यांना दिलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी समाधान व्यक्त केलं. तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे

- Advertisement -