- Advertisement -
विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार मानत टोला लगावला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना पलटवार केला आहे. तसेच काँग्रेस नेते नाना पटोलेंचे आभार मानत टोला लगावला आहे
- Advertisement -