घरव्हिडिओआर्थिक गैरव्यवहार होते म्हणून 'वर्षा'वर शरण गेले

आर्थिक गैरव्यवहार होते म्हणून ‘वर्षा’वर शरण गेले

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर आऊटगोईंग सुरु आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जे पक्ष सोडून गेले आहेत अशा सुर्याजी पिसाळांना त्यांची जागा दाखवणार असल्याचे जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेदरम्यान सांगितले.

- Advertisement -