- Advertisement -
देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढली असून, सर्वसामान्य माणसाला महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने वाढत्या महागाईवर लक्ष देण्याची गरज असल्याचं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
- Advertisement -