Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे सरकार मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळतय -आव्हाड

शिंदे सरकार मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळतय -आव्हाड

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील बसेसवर कर्नाटक सरकारकडून केलेल्या जाहिरातीवर प्रश्न उपस्थित केला आहे. यावरून सरकारला धारेवर धरले आहे. मराठी माणसांना मार खाताना कर्नाटकमध्ये बघायचं का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला केला आहे.

- Advertisement -