- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शीतल म्हात्रे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. शीतल म्हात्रे प्रकरणांमध्ये पोलिसांकडून तरुण मुलांना का पकडण्यात येत आहे, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.
- Advertisement -