घरव्हिडिओ20 ते 30 हजार मतदारांची नावे गायब करण्यात आलेली आहेत.

20 ते 30 हजार मतदारांची नावे गायब करण्यात आलेली आहेत.

Related Story

- Advertisement -

पुढील वर्षी ठाणे महानगर पालिकेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययाववत करण्यात येत आहेत. मात्र, मुंब्रा-कळवा मतदारसंघातील अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. या पार्श्वभूमीववर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

- Advertisement -