- Advertisement -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या ताफ्यावर स्वाभिमानी पक्षाच्यावतीने कडकनाथ कोंबड्या फेकण्यात आल्या. कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्याची चौकशी करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यानिमित्ताने पुन्हा एकदा कडकनाथ घोटाळ्याची चर्चा सुरु झाली आहे.
- Advertisement -