- Advertisement -
जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्यातील १८ लाख सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. यावेळी आमदार कपिल पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करत राज्य सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केला आहे.
- Advertisement -