घरव्हिडिओकिआ कंपनीने ४ लाख गाड्या परत मागवल्या

किआ कंपनीने ४ लाख गाड्या परत मागवल्या

Related Story

- Advertisement -

लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांमध्ये एअरबॅग्ज दिल्या जातात. या एअरबॅग्ज रस्ते अपघातावेळी कारमध्ये बसलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवतात. हल्ली बहुतांश वाहनांमध्ये एअरबॅग येऊ लागल्या आहेत. केंद्र सरकारही सातत्याने एअरबॅग्सबद्दलचे नियम कठोर करत आहे. पण जर एअरबॅगमध्येच दोष असेल तर? एअरबॅगमध्ये दोष आढळल्याने किआ कंपनीने आपल्या ४.१० लाख गाड्या परत मागवल्या आहेत. अपघाताच्या वेळी एअरबॅग न उघडण्याच्या भीतीने त्यांनी या गाड्या परत मागवल्या आहेत.

- Advertisement -