- Advertisement -
महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता कायम असून याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे यांनी माझ्या विरोधात केलेल्या प्रत्येक वक्तव्याचा हिशोब द्यावा लागणार. असा इशारा देखील सोमय्यांनी यावेळी दिलाय.
- Advertisement -