- Advertisement -
माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई मेट्रोवरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरेंनी २८ नोव्हेंबर २०१९ नंतर मुंबई मेट्रोचे काम थांबवले. मनोज सौनिक यांनी जो अहवाल मेट्रो ३ संदर्भात दिला होता, तो उद्धव ठाकरेंनी दाबला आहे. तो अहवाल उद्धव ठाकरेंनी का दाबला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
- Advertisement -