- Advertisement -
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबईली मेट्रोच काम रखलडं असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे मेट्रो 3चे काम 3 वर्षे पुढे गेले, यामुळे 10 हजार कोटींनी या प्रकल्पाची किंमत वाढली याला जवाबदार उद्धव ठाकरेच आहेत असा आरोपही किरीट सोमय्यांनी केलाय.
- Advertisement -