- Advertisement -
मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेत असताना पोलिसांच्या हातातून निसटून ते पसार झाले. दरम्यान,संदीप देशपांडे हे मनसेचे लीडर आहे त्यांनी कार्यकर्त्यांना सांभाळलं पाहिजे. असं वक्तव्य मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलंय. तसचे जर मनसेचे नेतेच पळून जातात तर कार्यकर्त्यांच काय होणार?, असा सवाल उपस्थित करत मनसेवर टीका केलीये.
- Advertisement -