- Advertisement -
गुढीपाडव्यानिमित्त गिरगावची शोभा यात्रा ही दरवर्षी मुंबईकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. तरुणाईचा मोठा जल्लोष या शोभा यात्रेत पाहायला मिळतो. दरम्यान, कोळी परंपरा जपण्यासाठी तरुणाईने कोळी वेशभूषेत गिरगावच्या शोभा यात्रेत सहभाग दर्शवला
- Advertisement -