- Advertisement -
विनाअनुदानित शिक्षकांना पगार चालू व्हावा, या मागण्यांसाठी राज्यभरातून शिक्षक आझाद मैदानात मागच्या १५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मात्र तोडगा निघाला नाही म्हणून शिक्षक आक्रमक झाले आहेत. जर सकारात्मक निर्णय झाला नाही तर ९ ऑगस्ट पासून एकही कॉलेज सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शिक्षकांनी दिला आहे.
- Advertisement -