- Advertisement -
‘राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही’, अशी भूमिका राज्य फलोत्पादन मंत्री आणि यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केली.
- Advertisement -