- Advertisement -
ग्रामीण भागातही लोकतंत्रचा विस्तार व्हावा. कारण भारतात आजही ७० टक्के मतदार मतदानाच्या दिवसांपर्यंत कोणाला मत द्यायचे हे ठरवत नाहीत. बरेच लोक ईव्हीएम मशीनजवळ जाऊन उमेदवारांच्या नावाची यादी पाहून मतदान करतात.”, अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली.
- Advertisement -