घरव्हिडिओपालिकेच्या चैत्यभूमीवरील अव्यवस्थेमुळे अनुयायांची गैरसोय

पालिकेच्या चैत्यभूमीवरील अव्यवस्थेमुळे अनुयायांची गैरसोय

Related Story

- Advertisement -

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले आहेत. मात्र महानगरपालिकेने कोणतीही व्यवस्था न केल्याने लांबून येणाऱ्या अनुयायांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे.त्यामुळे ‘ऑल इंडिया पँथर’ सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, असे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख ‘आनंदराज आंबेडकर’ यांनी सांगितले.

- Advertisement -