- Advertisement -
राज्यात वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी आता राज्य सरकारने चांगलीच कंबर कसली आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा नवी नियमावली जाहीर केली असून या नव्या नियमावलीत विवाह समारंभासही बंदी घालण्यात आली आहे. काय आहेत नवे नियम जाणून घ्या.
- Advertisement -