घरव्हिडिओशाहीर साबळे, कवी राजा बढे यांच्या गीताला मिळाला मोठा मान,जाणून घ्या इतिहास

शाहीर साबळे, कवी राजा बढे यांच्या गीताला मिळाला मोठा मान,जाणून घ्या इतिहास

Related Story

- Advertisement -

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’, या गाण्याला महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत अंगीकारण्यात येणार असल्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मात्र याच गीताची निवड राज्यगीत म्हणून का करण्यात आली? याचा इतिहास काय? जाणून घेऊयात…

- Advertisement -