- Advertisement -
MPSC परीक्षेचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून राज्यभरात आंदोलन केलं होतं. यावेळी आमदार मनीषा कायंदे यांनी सभागृहात MPSC विद्यार्थी आणि नोकरीभरतीचा विषय मांडत राज्य सरकारवर हल्लाबोल केला
- Advertisement -