- Advertisement -
भाजपने अंधेरी पू्र्व पोटनिवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपच्या निर्णयाचे राजकीय वर्तुळात स्वागत करण्यात येत असताना टीकाही होत आहेत. भाजपला उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता तर एवढा वेळ का लावण्यात आला? भाजपचा खरा हेतू शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा होता, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी केला आहे.
- Advertisement -