- Advertisement -
ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातून चाललेल्या उद्योगांवर राज्य सरकारकडे उत्तर नाही. महाविकास आघाडीवर आरोप करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांची आदित्य ठाकरेंनी चिरफाड केली आहे. शिंदे- फडणवीस सरकारकडे उत्तर नसल्यामुळे टिंगलटवाळी करण्यात येत असल्याची टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे.
- Advertisement -