घरव्हिडिओशिंदे सरकारकडे प्रश्नांची उत्तरं नसल्याने टिंगलटवाळी सुरू -मनीषा कायंदे

शिंदे सरकारकडे प्रश्नांची उत्तरं नसल्याने टिंगलटवाळी सुरू -मनीषा कायंदे

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातून चाललेल्या उद्योगांवर राज्य सरकारकडे उत्तर नाही. महाविकास आघाडीवर आरोप करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांची आदित्य ठाकरेंनी चिरफाड केली आहे. शिंदे- फडणवीस सरकारकडे उत्तर नसल्यामुळे टिंगलटवाळी करण्यात येत असल्याची टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे.

- Advertisement -