Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वीज नसल्याने विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात, मनीषा कायंदेंचा हल्लाबोल

वीज नसल्याने विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात, मनीषा कायंदेंचा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

अर्थसंकल्पाचा आजचा नववा दिवस असून आमदार मनीषा कायंदे यांनी सभागृहात सरकारी शाळांच्या विजेचा प्रश्न उपस्थित केला. वीजेअभावी सरकारी शाळा अंधारात असून विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात असल्याचं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. तसेच विजेच्या थकबाकीचा मुद्दा कायंदे यांनी उपस्थित करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

- Advertisement -