- Advertisement -
विधानसभेतील मराठा आमदार मराठा समाजाला न्याय देण्यास कुचकामी ठरले असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची घाटकोपर येथील श्रेयस सिग्नलवर घोषणाबाजी… आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाने मुंबई बंदची हाक दिली आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, मुंबई उपनगर, वाडा, जव्हार, रायगडमध्ये बंदचा परिणाम पाहायला मिळत आहे. ठाणे, जोगेश्वरी, मुलुंड या स्थानकांवर रेल रोकोचे प्रकार घडले असून अनेक ठिकाणी आंदोलकांनी रास्तारोकोही केला आहे.
- Advertisement -