- Advertisement -
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे महाराष्ट्र समन्वयक नानासाहेब कुटे पाटील यांनी आरक्षण प्रश्नावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शिवाय, या आंदोलनानंतरही जर सरकार आरक्षणाच्या मागणीचा विचार करणार नसेल, तर आंदोलन अधिक हिंसक करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
- Advertisement -