- Advertisement -
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर जालन्यात पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर सामान्य जनतेचं नेमकं मत काय? जाणून घेऊयात
- Advertisement -