- Advertisement -
येत्या 4 ऑक्टेबर पासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत पालकांना आपल्या मुलांना कोरोनाचे नियम समजावून शाळेत पाठवावे अशी विनंती केली आहे. तसेच 100 टक्के हजेरी शाळेत असणे गरजेचे नाही असं देखील किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
- Advertisement -