- Advertisement -
सध्या ओला दुष्काळामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. पण, हे लोक अजूनही मुख्यमंत्री कुणाचा यावरून भांडत असल्याचे सांगत जर शेतकरी मोडला तर हे सरकार देखील मोडेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपला दिला. बहुमत मिळून ही सरकार स्थापन करत नाही मुख्यमंत्री कोणाचा यावर हे दोन्ही पक्ष भांडत असल्याचा सांगत त्यांनी शिवसेनेबाबतची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय याबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
- Advertisement -