- Advertisement -
घाटकोपर मतदारसंघातील भाजपचे आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारला गरिबांसाठीच्या अन्नधान्य वाटपावरून उपोषणाचा इशारा दिला आहे. जनतेला केंद्र सरकारने दिलेले मोफत धान्य तात्काळ मिळाले नाही तर दुर्दैवाने मंत्र्यांच्या बंगल्यासमोर उपोषणाला बसावे लागेल, असे राम कदम यांनी म्हटले आहे.
- Advertisement -