घरव्हिडिओराज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही- बाळा नांदगावकर

राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही- बाळा नांदगावकर

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या केसाला धक्का लागल्यास महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशार मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलाय. राज ठकारेंना आणि बाळा नांदगावकर यांना धमकिचे पत्र आले याच संदर्भात नांदगावकरांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -