घरव्हिडिओमनसे नेते अविनाश जाधव यांचा सरकारला सवाल

मनसे नेते अविनाश जाधव यांचा सरकारला सवाल

Related Story

- Advertisement -

ठाण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना रुग्णांना सरकारी रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. त्याचा खर्च दीड ते दोन लाख रुपये येत असताना सरकारने त्यांच्यावर सरकारी रुग्णालयातच उपचार करावेत अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. लोकं घरीच असताना दीड ते दोन लाख रुपये उपचारांचे कुठून आणणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -