- Advertisement -
दहा रुपयांची थाळी देऊन लोकांवर उपकार करत आहात का? हे म्हणजे ‘भिक नको पण कुत्रा आवर’ असे झाले अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. थाळी देतो, पण आधार कार्ड पाहीजे, फोटो स्कॅन करायला पाहीजे – एवढं करायचे असेल तर लोक ही थाळी घेणारच नाहीत, असेही ते म्हणाले.
- Advertisement -